Success Story : 20 वर्षांपासून खरबूज शेती, एकरी मिळवतायेत 15 टनांपर्यंत उत्पादन!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक शेतकऱ्यांना उन्हाळ्याचे दिवसात चांगले पाणी (Success Story) असते. ज्यामुळे शेतकरी काही शेतकरी बारमाही आलटून पालटून पिके घेत चांगले उत्पन्न घेत असतात. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल गावचे शेतकरी बाळकृष्ण व दीपक या पाचपुते या दोघा भावांनी देखील गेल्या २० वर्षांपासून खरबूज शेतीच्या माध्यमातून मोठी प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे … Read more