Farmers Suicides : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; उच्च न्यायालयाचे निर्देश!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी (Farmers Suicides) अवतीभोवती फिरणारे विषय चर्चेत आहेत. यात अनेक राजकीय नेते आपल्या भाषणांमध्ये शेतकऱ्यांच्या विकासावर बोलताना भर देताना दिसतात. प्रामुख्याने कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, शेतकऱ्यांचे कर्ज, त्यांचे उत्पन्न, त्यांच्यासाठीच्या योजना या आणि अशा कैक विषयांवर सातत्याने बोलले जाते. निवडणूक निकाल समोर येताच पुन्हा सपशेलपणे शेतकऱ्यांकडे … Read more