एफआरपीनुसार बिले देण्यास साखर कारखान्यांची टाळाटाळ ;बळीराजा शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा .

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कारखाने एफआरपी कायद्यानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिल देत नसल्याने 22 जुलै पूर्वी 18 टक्के व्याज दराने शेतकऱ्यांच्या खात्यावर बिल जमा न केल्यास आंदोलनाचा इशारा बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर च्यावतीने एका निवेदनाद्वारे इंदापुर तहसीलदार यांना देण्यात आला आहे . 2020 – 21 या ऊस गाळप हंगाम मध्ये पश्चिम … Read more

error: Content is protected !!