गुलाब फुलांवर किडींचा प्रादुर्भाव, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून एकीकडे बागायती पिके उद्ध्वस्त होत आहेत तर दुसरीकडे फुलबागाही उद्ध्वस्त होत आहेत. हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे गुलाब फुलांवर किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वातावरणातील बदलामुळे गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. राज्यात … Read more