Karnataka Farmers : कर्नाटकात शेतकरी आक्रमक; मिरचीला योग्य भाव नसल्याने पेटवल्या गाड्या!

Karnataka Farmers Aggressive Chilli Price Dropped

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्नाटकातील शेतकऱ्यांना (Karnataka Farmers) मिरची पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. ज्यामुळे सध्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये भडका पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी बाजार समितीत मिरचीला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मिरची पिकाच्या दर घसरणीला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ३ गाड्या पेटवून दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आक्रमक … Read more

error: Content is protected !!