‘या’ जिल्ह्यात पुन्हा रेड अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Rain

कोल्हापूर | गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच महापुराचा फटका कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व सातारा जिल्ह्यांना बसला होता. तर, यावर्षी देखील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी आधीच सतर्क राहून मागील वर्षातून धडा घेत खबरदारी घेतली होती. यानंतर पावसाचा जोर ओसरल्याने राधानगरी व कोयना धरणातून विसर्ग थांबला होता, त्यामुळे स्थिती नियंत्रणात आली. तर, आता गेल्या … Read more

error: Content is protected !!