Farmers Protest : काय आहे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी? ज्यासाठी पेटलंय शेतकरी आंदोलन!

Farmers Protest In New Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) आज तिसरा दिवस असून, पोलीस आणि शेतकरी आंदोलक यांच्यात धुमश्चक्री सुरूच आहे. तर शेतकऱ्यांना दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठीच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आज काही शेतकऱ्यांनी रेल्वे स्थानकांवर जाऊन, रेलवे मार्ग रोखून धरल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता हे शेतकरी मागणी करत असलेल्या … Read more

error: Content is protected !!