Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा सरकारला अल्टिमेटम; …अन्यथा रेल्वे वाहतूक रोखणार!
हॅलो कृषी ऑनलाईन : दोन महिने उलटून गेले तेव्हापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. मात्र, 13 फेब्रुवारीपासून शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता शेतकरी नेत्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला असून, शेतकरी आंदोलकांच्या मागण्या मान्य करा. अन्यथा रेल्वे वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा … Read more