खाद्यतेलाच्या धोरणावरून व्यापाऱ्यांचे थेट मोदींना पत्र ; म्हणाले ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या खाद्यतेलाचे भाव हे गगनाला भिडले आहेत . हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. तेलाचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून खरीपातील तेलबिया बाजारात येताच व्यापारी, प्रक्रिया उद्योजक यांना साठा मर्यादा घालून देण्यात आली आहे. यामुळे तेलाचे दर घसरतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. … Read more

error: Content is protected !!