Mango Production in India: यंदा आंब्याचे उत्पादन 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; उष्णतेच्या लाटेचा उत्पन्नावर होणार नाही परिणाम!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील एकूण आंब्याचे उत्पादन (Mango Production in India) यावर्षी सुमारे 14 टक्क्यांनी वाढून 24 दशलक्ष टनापर्यंत पोहोचू शकते, असे ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी दामोदरन यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतकर्‍यांनी फळगळती कमी करण्यासाठी सिंचनाची योग्य काळजी घेतली तर उष्णतेची लाट आंब्याच्या उत्पादनावर (Mango Production … Read more

error: Content is protected !!