Mango Production in India: यंदा आंब्याचे उत्पादन 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; उष्णतेच्या लाटेचा उत्पन्नावर होणार नाही परिणाम!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील एकूण आंब्याचे उत्पादन (Mango Production in India) यावर्षी सुमारे 14 टक्क्यांनी वाढून 24 दशलक्ष टनापर्यंत पोहोचू शकते, असे ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी दामोदरन यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतकर्‍यांनी फळगळती कमी करण्यासाठी सिंचनाची योग्य काळजी घेतली तर उष्णतेची लाट आंब्याच्या उत्पादनावर (Mango Production … Read more

Mango Production : आंब्याला दरवर्षी फळे का नाही येत? वाचा..नेमकं काय असते कारण?

Mango Production Mango Not Bear Fruit Every Year

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन (Mango Production) घेतले जाते. आंबा हे व्यावसायिक शेती पीक असून, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण पट्टयात अधिक आंबा उत्पादन होते. तर देशात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि गुजरात ही आंबा उत्पादनातील आघाडीवरील राज्य आहेत. ताज्या आकडेवारीनुसार देशात एकूण … Read more

Mango Farming : ‘ही’ आहे पाच प्रमुख आंबा उत्पादक राज्य; वाचा… महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

Mango Farming Top Five States In India

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे आंबा उत्पादक (Mango Farming) राज्य आहे. प्रामुख्याने कोकण पट्ट्यात पिकणारा हापूस आणि केसर आंबा आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतात. विशेष म्हणजे ‘कोकणचा राजा’ या नावाने प्रसिद्ध असलेला हापूस आंबा लवकर बाजारात येत असल्याने, त्याला हंगामाच्या सुरुवातीला अधिक दर मिळतो. ज्यामुळे … Read more

error: Content is protected !!