Weather Forecast: विदर्भातील काही जिल्ह्यात गारपीट तर मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिट (Weather Forecast) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा (Stormy Rain) इशारा देण्यात (Weather Forecast) आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल (Climate Change) होत आहे. मात्र, हवामानात होत असलेल्या बदलांचा राज्यातील शेतकर्‍यांना मोठा फटका बसतोय. … Read more

Carbon Credit Farming: कार्बन क्रेडीट शेती; शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाची नवी संधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: ऊर्जा तयार (Carbon Credit Farming) करण्यासाठी काही निवडक अपवाद वगळता बहुतांशी सर्व देशात दगडी कोळसाच (Coal) जाळला जातो. भारतात नाही पण काही देशांत फर्नेस ऑईलही जाळले जाते. वाढत्या लोकसंख्येसाठी निवासी वस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी आणि मोठमोठे प्रकल्प राबवण्यासाठी अमर्याद वृक्षतोड (Deforestation) केली जाते, वाहने रात्र दिवस हवेत धूर सोडतच असतात, जगभर डिझेलवर चालणार्‍या … Read more

MPKV Rahuri Developed Sensor Base System: राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केली ‘सेंसर बेस’ यंत्रणा! हवामानातील बदलाशी लढण्यासाठी होईल मदत!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलाचा सामना करण्यासाठी (MPKV Rahuri Developed Sensor Base System) आणि पीक उत्पादनात (Crop Production) वाढ करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी ‘सेंसर बेस’ (Sensor Base System) नावाची खास यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा शेतकर्‍यांना हवामान बदलाची (Climate Change) अचूक माहिती देऊन योग्य ती पीक व्यवस्थापन रणनीती आखण्यास मदत … Read more

Mango Production in India: यंदा आंब्याचे उत्पादन 14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; उष्णतेच्या लाटेचा उत्पन्नावर होणार नाही परिणाम!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतातील एकूण आंब्याचे उत्पादन (Mango Production in India) यावर्षी सुमारे 14 टक्क्यांनी वाढून 24 दशलक्ष टनापर्यंत पोहोचू शकते, असे ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी दामोदरन यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत शेतकर्‍यांनी फळगळती कमी करण्यासाठी सिंचनाची योग्य काळजी घेतली तर उष्णतेची लाट आंब्याच्या उत्पादनावर (Mango Production … Read more

COP 28 : शेती क्षेत्रातील मिथेन उत्सर्जनावर होणार चर्चा? मोदींच्या भूमिकेकडे लक्ष!

हॅलो कृषी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्र संघटनेची (युनो) 28 वी हवामान बदल (COP 28) परिषद 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या दरम्यान दुबई येथे होणार आहे. या बैठकीला (COP 28) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजधानी दुबई येथे होणाऱ्या या परिषदेमध्ये यावेळी कृषी क्षेत्रातून उत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचे (कार्बन, … Read more

जर्मप्लाझम एक्सचेंजवर होणार विचारमंथन, हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विकसित केले जाणार वाण

हॅलो कृषी ऑनलाईन : 19 ते 24 सप्टेंबर दरम्यान देशात प्रथमच प्लॅन्ट जेनेटिक्स रिसोर्सेस फॉर फूड अॅग्रीकल्चर (ITPGRFA) या आंतरराष्ट्रीय कराराच्या नियामक मंडळाचे नववे सत्र होणार आहे. यामध्ये जगभरातील तज्ज्ञ जर्मप्लाझम एक्सचेंजवर मंथन करतील. जेणेकरून हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बियाण्याच्या जाती विकसित करता येतील. कृषी विकासासाठी सुधारित बियाणे, त्याचे व्यवस्थापन आणि सिंचन इत्यादींशी संबंधित … Read more

राज्याच्या काही भागात होणार गारपीट आणि अवकाळी पाऊस… 

Unseasonal Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. काही भागांमध्ये थंडी आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतो आहे. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळसदृष्य परिस्थिती निर्माण झालीय. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून आजही पाऊस आणि गारपीट सुरु … Read more

येत्या २ दिवसात महाराष्ट्रात होणार अवकाळी पाऊस

Rain

  हॅलो कृषी ऑनलाईन | गेल्या आठवड्यात राज्यात थंडीचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. आणि पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले होते. आता येत्या दोन दिवसांमध्ये कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे . रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, … Read more

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका कांदा पिकाला

Onion Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील केतूर येथे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस तसेच पहाटे पडणारे धुके यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी पाऊस पडतो आहे. सोलापूर जिल्ह्यातही हीच परिस्थिती दिसून येते आहे. सध्या येथे नवीन कांदा लागवडी सध्या सुरू आहेत. करमाळा तालुक्याच्या … Read more

error: Content is protected !!