Onion Export Ban : ‘व्यापाऱ्यांना तारा, शेतकऱ्यांना मारा’ हेच सरकारचे धोरण – जयंत पाटील
हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) मागे न घेण्याच्या निर्णयामुळे राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय ग्राहक आणि संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातबंदी कायम ठेवण्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारचे धोरण … Read more