Mango Rate : अवकाळी पावसामुळे देशभरात आंबा महाग होणार? तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Mango Rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : राज्यात आणि देशातील इतर काही राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने धिंगाणा घातला आहे. यामुळे रब्बी पीक आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, ओडिशा तसेच इतर राज्यात आंबा पिकाची नासाडी झाली. या बदलत्या वातावरणामुळे इतर पिकांचे नुकसान झालं आहे. यामुळे आता आंबा महाग होण्याची शक्यता आहे. रोजचे … Read more

Mango Rate : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्यांला मिळाला सर्वाधिक दर; पहा आजचा भाव

mango rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : राज्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. मात्र आंब्याची मागणी वाढली असल्याने आंब्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवी मुंबई एपीएमसी (APMC) बाजारात अधिक प्रमाणात आंब्यांची विक्री झाली आहे. ईद आणि अक्षयतृतीया या सणांमुळे आंब्याला आज सर्वाधिक दर मिळाला आहे. आज मुंबई मार्केटमध्ये १५ ते … Read more

Mango Rate : हापूस आंब्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव; आजचे भाव काय आहेत?

mango rate

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाळा आणि हापूस आंबा हे समीकरण फार नवीन नाही. पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी आमरस चपातीचा बेत असायचा. मात्र यंदा कोकणामध्ये हापूस आंब्याचे उत्पन्न कमी पाहायला मिळते. यंदा कोकणात फुलकीडीचा उपद्रव आंब्यावर पाहायला मिळाला. आंब्याच्या पानांच्या वरच्या बाजुला छोटे चंदेरी चट्टे पडलेले पहायला मिळाले असून त्याला सिल्वरींग म्हणतात. नंतर असेच पांढरे चट्टे मोहोरावर पण … Read more

Mango Rate : आंब्याला सध्या बाजारात काय भाव मिळतोय? हापसू आंबा स्वस्तात कुठे मिळेल पहा

Mango Rate

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) ।उन्हाळा आला कि अनेकांना कधी एकदा आंब्याची चव चाखतोय असे होते. फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला नेहमीच मोठी मागणी असते. परंतु चांगल्या प्रतीचा आंबा मिळण्यास अडचण येते. काहींची बाजारात देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस देऊन फसवणूक केली जाते. आज आम्ही तुम्हाला आजचे आंबा बाजारभाव सांगणार आहोत. तसेच सर्वात … Read more

Mango Rate : फळांचा राजा आंब्याला लागली उतरती कळा; बाजारात किती रुपयांना मिळतोय पहा

हॅलो कृषी ऑनलाईन (Mango Rate) : महाराष्ट्रातील कोकण भाग हा आंब्यासाठी अधिक प्रसिद्ध होता. कोकण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी आंब्याची मोठी मागणी आहे. मुंबईचे नोकरदार वर्ग खासकरून या आंब्याचा स्वाद घेण्यासाठी कोकणात जातात. परंतु आता हेच आंबे गेले कुठे? यावर प्रश्नचिन्ह येतो. याआधी अनेकदा लोकं आंब्याच्या पेट्या घेऊन प्रवास करताना दिसत होते. रोजचे … Read more

error: Content is protected !!