Farmer Success Story: सेंद्रिय शेतीद्वारा विविध पिकातून 2 लाखाच्या वर नफा कमावणारा शेतकरी  

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील (Farmer Success Story) कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेतकरी  आदिनाथ अण्णाप्पा किणीकर यांनी सेंद्रिय पद्धतीने मुख्य पिके, फळपिके आणि भाजीपाला पिकातून 2 लाखाच्या वर उत्पन्न कमवले आहे (Farmer Success Story). यासाठी त्यांनी नैसर्गिक शेती, बहु-पीक पद्धती, गांडूळ खत निर्मिती या सेंद्रिय पद्धती तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. आदिनाथ अण्णाप्पा किणीकर (Farmer Success Story) … Read more

error: Content is protected !!