Banana Chips Business : दुष्काळी मराठवाड्यात उभारली ‘केळी चिप्स’ कंपनी; वर्षाला 30 लाख कमाई!

Banana Chips Business In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतमालाला योग्य दर मिळत नाही. परिणामी, राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या नवशिक्षित तरुण (Banana Chips Business) आपल्या शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर शेती आधारित प्रक्रिया उद्योगांमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. विशेष म्हणजे शेतकरी कुटुंबातील असल्याने कष्ट करण्याची क्षमता उपजतच असल्याने तरुणांना यात यशही मिळत आहे. आज आपण दुष्काळी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील केळीपासून … Read more

error: Content is protected !!