Bharat Rice: सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार 29 रुपये किलो दराचा ‘भारत तांदूळ’

हॅलो कृषी ऑनलाईन: वाढत्या महागाईवर नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असाच एक तांदळाच्या (Bharat Rice) बाबतीत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी ‘भारत राइस’ (Bharat Rice) ब्रँड अंतर्गत तांदूळ किरकोळ बाजारात 29 रुपये किलो दराने विकण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी शुक्रवारी पत्रकार … Read more

error: Content is protected !!