Farmers Survey : मोदींच्या काळात शेतकऱ्यांची स्थिती सुधारली का? ‘इंडिया टुडे’चा मोठा सर्व्हे आलाय समोर!

Farmers Survey In India

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकरी सरकारविरोधात आक्रमक (Farmers Survey) होत रस्त्यावर उतरले आहेत. हे शेतकरी राजधानी दिल्लीच्या दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र केंद्र सरकारने विविध बाबींचा अवलंब करत शेतकऱ्यांना रोखून धरले आहे. अशा स्थितीत आता प्रश्न निर्माण होतोय की, केंद्रातील मोदी सरकारवर देशातील शेतकरी नेमके किती समाधानी आहेत? २०१४ नंतर मोदी सरकार आल्यानंतर … Read more

error: Content is protected !!