शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ५० हजारांचे बक्षीस जिंकण्याची सुवर्णसंधी; पीक स्पर्धेत अशी करा नोंदणी
हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकांसाठी पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा पातळींवर होणार आहे. कृषी संशोधन संस्था/ विद्यापीठांमध्ये संशोधित तंत्रज्ञान स्वीकार, पिकांच्या सुधारित जातींची लागवड, स्वतः शेतकऱ्यांची प्रयोगशील वृत्ती वाढीला लागावी, पिकांची उत्पादकता आणि एकूण उत्पादन वाढ, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, … Read more