Marathwada Water Crisis : नदीजोड प्रकल्पावरून वाद उफाळला; मराठवाड्याचा पाणीप्रश्न पुन्हा पेटणार?
हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्याच्या पाण्यावरून (Marathwada Water Crisis) आता मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा दूर करण्यासाठी मंजूर केलेल्या नद्या जोड प्रकल्पाचे पाणी मराठवाड्याऐवजी नाशिक जिल्ह्याला दिले जाणार असल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वर्षी 27 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केलेल्या तीन … Read more