नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भाचा दौरा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकरिता मदत देण्यासंदर्भांत बोलत आहेत. असे असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर मदतीच्या संदर्भात लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले आहे. रविवारी … Read more