यंदा भारत करणार गव्हाची विक्रमी निर्यात ; अनेक देशांसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात

Wheat

हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात गव्हाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. भारताकडे सध्या 12 दशलक्ष टन निर्यातक्षम गव्हाचा साठा आहे. या वर्षी भारत जगातील त्या देशांना गहू निर्यात करेल, जे पूर्वी रशिया आणि युक्रेनमधून गहू घेत असत. या देशांमध्ये जगातील सर्वात मोठा गहू आयातदार इजिप्तचाही समावेश आहे. जगभरातील खाद्यपदार्थांवर … Read more

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला गहू निर्यातीची संधी ; पण ‘ही’ बाब ठरू शकते आडकाठी

Wheat

हॅलो कृषी ऑनलाइन :रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गहू निर्यात करण्याची चांगली संधी आहे. युद्धामुळे केवळ गहूच नव्हे तर बहुतांश खाद्यपदार्थांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. यामुळे भारतासाठी निर्यातीची नवीन संधी निर्माण झाली आहे. भारताला गहू निर्यातीतही फायदा होऊ शकतो कारण भारतीय गव्हाची किंमत सध्याच्या जागतिक किमतींपेक्षा कमी आहे. पण पाश्चात्य देश … Read more

शेतकऱ्यांना स्वस्त खतांसाठी सरकार आणखी तिजोरी उघडणार…?

हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतालाही खूप त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: भारताला रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांसोबत व्यापारी तुटीचा सामना करावा लागत आहे. युद्धामुळे चालू आर्थिक वर्षात सरकारच्या खत अनुदान विधेयकात सुमारे 10,000 कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. परंतु कर महसुलात वाढ झाल्यामुळे वित्तीय तूट अंदाजे ६.९ टक्क्यांच्या जवळ ठेवण्यास मदत … Read more

युक्रेनकडून अन्नधान्य निर्यातीला ब्रेक ; ताटातला घास महागणार ,भारताला निर्यातीची संधी ?

हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध थोडे नरमले असले तरी अद्याप संपलेले नाही. या युद्धाचा परिणाम केवळ तेलावर होणार नाही तर अन्नधान्यावरही होणार आहे. या युद्धाच्या परिणामामुळे अनेक देशातील अन्नधान्य महाग होऊ शकते. या युद्धाचा परिणाम थेट जेवणाच्या तटावर होणार असून घास महागण्याची शक्यता आहे. जगाला सर्वाधिक अन्नधान्याचा पुरवठा युक्रेनमधून केला जातो. … Read more

रशिया -युक्रेन युद्धामुळे अन्नधान्यासहित इंधन आणि इतर वस्तूही महागण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : रशिया आणि युक्रेन मधून सर्व जगाला गहू, मका आणि सूर्यफूल तेलाचा मोठा पुरवठा होतो. युद्धामुळे आधीच शेतमालाचा अनेक वस्तूंचे दर वाढलेत युद्ध आणखी काही दिवस चालल्यास जगात अन्नधान्याच्या किमती वाढू शकतात. याचा फटका इतर देशांसहित भारतालाही बसण्याची शक्यता आहे. धान्यपुरवठा विस्कळीत होणार रशिया आणि युक्रेनचा गहू आणि मक्यासह अन्नधान्य पुरवठ्यात मोठा … Read more

error: Content is protected !!