पूर्व विदर्भात अतिवृष्टी; खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा : माजी मंत्री सुनील केदार
हॅलो कृषी ऑनलाईन : पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे विदर्भांतील शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात काही हाती येणार की नाही असे वाटत असताना माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी या भागात खरीप हंगाम 90 टक्के संपल्यात जमा असल्याचा दावा … Read more