ऊस पिकासाठी पाण्याचा अपव्यय टाळा, ठिबक सिंचन ठरेल प्रभावी पद्धत

Sugarcane

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाची शेती करताना बहुतेक शेतकरी उसाला पाणी देण्यासाठी पारंपरिक प्रवाही पाट (सरी-वरंबा)पद्धतीचा वापर करतात. पण त्यामुळे होणारा पाण्याचा अनावश्यक वपार टाळण्यासाठी ठिबक सिंचन ही पद्धती उपयुक्त ठरते. ठिबक सिंचन पद्धतीने कमी अंतराने म्हणजेच दर दिवशी अथवा एक दिवस आड कमी प्रवाहाने परंतु जास्त कालावधीसाठी पाणी दिल्यास जमिनीमध्ये पिकांच्या मुळाशी पाण्याचे अपेक्षित … Read more

यंदा कांदा उत्पादकतेत एकरी 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट

Kanda

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू वर्षी अतिवृष्टी, तापमान वाढ, अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका उन्हाळी कांदा पिकाला बसला. त्यात वाढीच्या अवस्थेत रोग, किडीचा प्रादुर्भाव, शाखीय वाढ होताना थंडीचा अभाव व वाढलेल्या तापमानामुळे मुदतपूर्व काढणी झाल्याने परिणामी एकरी 30 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादकतेत घट झाल्याचे उत्तर महाराष्ट्रात दिसून येत आहे. नाशिक विभागात चालू वर्षी एक लाख 91 … Read more

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन :  येत्या पाच ते सहा दिवस राज्याच्या दक्षिण भागात वादळ, गारपीटसह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा ते तामिळनाडूची दक्षिण किनारपट्टी, कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून 200 मीटर उंचीवर आहे. तसंच झारखंडच्या परिसरात … Read more

उत्तर कोकण वगळता राज्यातील इतर भागात अवकाळीचा इशारा

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दिवसभर उन्हाचे चटके आणि संध्याकाळ नंतर अवकाळी पाऊस अशी परिस्थिती काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज उत्तर कोकणातील काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान विदर्भात कमाल तापमानात वाढ झाली असून ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या ठिकाणी तापमानाचा पारा 43 … Read more

#Fact Check पीक चांगले येण्यासाठी पिकांवर फवारली देशी दारू… मात्र हा देशी जुगाड कितपत योग्य? पहा काय सांगतायत तज्ज्ञ

daru favarani

गजाननज घुंबरे / प्रेरणा परब-खोत : हॅलो कृषी ऑनलाईन सतत बदलते हवामान, कोरोनाचे सावट यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. अशातच भाजीपाला आणि शेत पिकांवर सतत पडणारी कीड यामुळे देखील शेतकरी त्रस्त झाला आहे. अशा सर्व घटकांत पिके वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या औषधाची फवारणी करतात. अनेक शेतकरी कांदा पिकावर देशी दारूची फवारणी करतात. अनेकदा मिरची पिकावर … Read more

error: Content is protected !!