ऊस तोडणी मशीनला आग…! दीड कोटींचे नुकसान

हॅलो कृषी ऑनलाईन : मजुरांची टंचाई आणि इतर कारणांमुळे ऊसतोडणीसाठी शेतकरी मशीनला प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात ऊस तोडणी मशीनलाच आग लागल्याची घटना समोर आली आहे. बागणी तालुका वाळवा येथील काली मस्जिद चौगले मळा येथे ऊस तोडणी मशीनने अचानक पेट घेतला. या आगीत मशीनचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. वारणा भैरेवाडी येथील … Read more

साताऱ्यात लाडक्या “राणी लक्ष्मी ” म्हशीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा…!

हॅलो कृषी ऑनलाईन : असं म्हटलं जातं ज्या माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आहे ती माणसं आपल्या पाळीव प्राण्यांना जिवापाड जपतात पोटच्या मुलांप्रमाणे आपल्या जनावरांचे संगोपन करतात आजकाल आपण अनेक पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करताना पाहिले… असाच एक प्रसंग सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घडलाय. धामणेर गावात पाळीव म्हशीच्या अनोखी वाढदिवसाची चर्चा जोरात रंगली आहे. संतोष क्षीरसागर … Read more

काय सांगता …! कृषी आधिकाऱ्यांकडूनच तब्बल 147 शेतकऱ्यांची फसवणूक

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणतीही अडचण आली तरी शेतकरी जवळच्या कृषी अधिकाऱ्यांकडे मदतीसाठी जातो अनेकदा तिथेच योग्य सल्ला मिळेल असे शेतकऱ्यांना सांगितले जाते मात्र नाशकात अजब प्रकार समोर आला आहे. कृषी आधिकऱ्यानी खोट्या निविदा काढून तब्बल १४७ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात कृषी विभागाच्या १६ कृषी आधिकऱ्यांचा समावेश आहे. विशेष … Read more

अजबच …! मानवी मुलासारखे दिसणारे हे शेळीचे पिल्लू पाहिले का ?

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक चित्र विचित्र घटना घडत असतात. यापूर्वी तुम्ही चार पायाची कोंबडी , दोन चेहरे असलेलं रेडकू. अल्बिनो प्राणी यांच्याबद्दल नक्कीच ऐकलं आणि पहिले असेल मात्र आसाममध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका शेळीने चक्क मानवासारख्या दिसणाऱ्या पिल्ल्याला जन्म दिला. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आसाममधल्या कछार … Read more

तू चाल गाड्या …! अवकाळीच्या संकटावर अनोखी शक्कल ;शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीला घातला रेनकोट

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा मागच्या काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पण प्रत्येकवेळी येणाऱ्या संकटाला तोंड देत शेतकरी पुन्हा उभा राहतो. पुन्हा नव्या आशेने काळ्या मातीतून मोती पिकवण्याचा प्रयत्न करतो. दिवसेंदिवस अवकाळी पावसाचे प्रमाण वाढतच चाललंय… या अवकाळी पावसातून आपल्या पिकाला वाचवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात. सातारा जिल्ह्यातील वाई … Read more

राज्यात कोरडे हवामान ; किमान तापमानात घट होण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर किमान तापमानात घट होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १८ अंशांच्या खाली गेला आहे. आज दिनांक 7 रोजी राज्यात मुख्यतः कोरडे हवामानाचा अंदाज असून किमान तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढला असून कमाल तापमानात हळूहळू वाढ होते आहे. … Read more

शेतकऱ्यांनो सावध रहा…! आज ‘या’ भागात विजांसह पाऊस लावणार हजेरी

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. आज दिनांक 19 रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे तर विदर्भासह उर्वरित भागात हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 18-22 Nov,राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता;कोकण,मध्य महाराष्ट्र,संलग्न मराठवाड्यात शक्यता.मुंबई,ठाणे सह काही ठिकाणी राज्यात हलक्या … Read more

रस्त्याच्या कडेला टोमाटोचा लाल चिखल ; शेतकऱ्यांना मिळतोय अवघा 2-3 रुपये भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील शेतकऱ्यांनी टोमॅटोला भाव न मिळाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले होते. आता तिच अवस्था राज्यातल्या टोमॅटो उत्पदक शेतकऱ्यांवर आली आहे. लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे घेतलेले उत्पादन अवघ्या १-२ रुपयांना विकावं लागत आहे. त्यापेक्षा शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल रस्त्याच्या कडेला फेकून दिला. महाराष्ट्रातील औरंगाबाद पैठण बाजारात योग्य भाव न … Read more

महाराष्ट्रात आतापर्यंत मेगा फूड पार्क, शीतसाखळी प्रकल्पासह 39 अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात आणि राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना मिळावी व त्याचा विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तसेच देशाच्या अन्यत्र भागात अन्न प्रक्रिया क्षेत्राच्य वृद्धी करण्यासाठी आणि विकासासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय केंद्रीय एकछत्री योजना प्रधानमंत्री किसान संपदा योजना राबवत आहे..या योजनेतील घटक योजनांतर्गत, अण्णा प्रक्रिया उद्योग मंत्रालय अन्नप्रक्रिया व अन्न … Read more

शेतकऱ्यांनो सावधान ! अजूनही जादा दराने खत विक्री होत असल्यास ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

Fertilizers

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसांपासून खतांची दरवाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. यानंतर मात्र अनेक प्रतिक्रिया आल्या नंतर केंद्र सरकारनं खतांच्या अन्नद्रव्य आधारित अनुदान म्हणजे (एनबीएस) धोरणात केंद्र सरकारनं बदल करून शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतांसाठी अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात खतांच्या किमती घटल्या आहेत. मात्र पूर्वीच्या जादा दरात खत विक्री होत असल्यास शेतकरी राजा … Read more

error: Content is protected !!