तानाजी सावंतांनी आमच्या हातात चाॅकलेट ठेवलं; पीक विम्याच्या मागणीवरून शेतकरी संतापले

Farmers-Agitation

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ८ दिवसांपासून राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या सोयाबीन कापूस आणि इतर पिकांचे मोठे नुकनं झाले आहे. म्हणूनच पीक विम्याच्या मागणीसाठी पाथरी येथे मागील ४ दिवसांपासून शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत पालकमंत्री तानाजी सावंत यांनी यावर मार्ग काढण्याचे आश्वसन दिले होते. … Read more

गोरेगावात शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर फेकले कांदे, बटाटे

Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सेनगावातील गोरेगाव येथील शेतकरी संपाच्या आठव्या दिवशी शुक्रवारी (ता. २३) अनेक गावांतील शेतकऱ्यांनी विविध ठिकाणी आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध केला. सेनगाव तालुक्यातील चार मंडळ अतिवृष्टिग्रस्त यादीतून वगळल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून गोरेगाव व परिसरातील शेतकरी आंदोलने करीत संपावर गेले आहेत. आजच्या ८ व्या दिवशी गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी चौफुली रस्त्यावर … Read more

Kisan Mahapanchayat: दिल्लीत पुन्हा एल्गार! शेतकऱ्यांची महापंचायत; पोलिसांनी नाकारली परवानगी

Kisan Mahapnachayat

हॅलो कृषी ऑनलाईन : युनायटेड किसान मोर्चा आणि इतर शेतकरी संघटनांनी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसह अर्धा डझनहून अधिक मागण्यांसाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर महापंचायत (Kisan Mahapanchayat) बोलावली आहे. यामध्ये शेतकरी पोहोचू लागले आहेत, तर दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. शेतकरी संघटनांकडून चालू झलेली ही महापंचायत सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. व्यवस्थेत वाढ शेतकऱ्यांच्या महापंचायतीच्या पार्श्वभूमीवर … Read more

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातुरात छावा संघटनेचा रास्ता रोको

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूरातही काही वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज रास्ता रोको केला. हे आंदोलन छावा संघटनेकडून करण्यात आले. लातूर जहीराबाद महामार्गावर मसलगा इथे बैलगाडी आडवी लावत हे आंदोलन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. … Read more

पंजाबच्या शेतकऱ्यांचा एल्गार ! 23 शेतकरी संघटनांचा ‘मान सरकार’ विरोधात मोर्चा

Farmers Agitation

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या विविध मागण्यांसाठी पंजाबचे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. मागण्यांसाठी पंजाबचे शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर आले आहेत. यावेळी पंजाबचे आप सरकार शेतकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. मंगळवारी राज्यातील 23 शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी चंदीगडच्या दिशेने मोर्चा काढला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना राजधानीच्या सीमेवरच रोखले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा निघू शकतो, असं पंजाबचे … Read more

error: Content is protected !!