Jayakwadi Dam : पाणीसंकट… जायकवाडी धरण 18 टक्क्यांवर; गेल्या वर्षी निम्मे भरले होते!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात महत्वाच्या धरणांची (Jayakwadi Dam) पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण 35.45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 44.30 टक्के इतका होता. तर राज्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडी धरणात देखील सध्या केवळ 18 टक्के पाणीसाठा … Read more