मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता…! भूजल पातळीत वाढ, रब्बीला मोठा फायदा
हॅलो कृषी ऑनलाईन : यापूर्वी मराठवाडा म्हंटलं की दुष्काळग्रस्त भाग एवढाच डोळ्यासमोर यायचं… मात्र मागील ३-४ वर्षांपासून मराठवाड्यावर वरुणराजा चांगलाच बारसतोय यंदाच्या वर्षी तर मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. याचा फटका खरिपाला जरी बसला असला तरी मराठवाड्यासाठी रब्बीची चिंता मिटली आहे. कारण मराठवाडयाच्या भूजल पातळीमध्ये वाढ झाली आहे. रब्बीच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे. मराठवाड्याच्या पाणीपातळी मध्ये … Read more