टोमॅटो, शिमला मिरची नंतर आता पपईचे भाव घसरले; शेतकरी हैराण
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात टोमाटो शिमला मिरचीला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकवलेला माल रस्त्याकडेला फेकल्याची उदाहरणे ताजी असताना आता पपईला देखील कमी भाव मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे . लातूरातल्या एका शेतकऱ्याला 7-8 रुपये किलोने पपई विकावी लागत आहे. किमतीबाबत त्याला सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे हा शेतकरी त्रस्त झाला … Read more