परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Godavari Flood

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more

परभणी जिल्ह्यातील विक्रेत्यांनी ‘या’ सहा कंपन्यांसोबत सोयाबीन बियाणे खरेदी-विक्रीचे व्यवहार करु नयेत; परवाने झाले रद्द

Soybean

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेली सोयाबीन न उगवल्याच्या अनेक तक्रारी कृषी विभागात दाखल झाल्या होत्या. यातील आता सहा कंपन्याचे परवाने संचालक कृषी आयुक्तालय, पुणे यांनी रद्द केला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी आता या कंपन्यांचे बियाणे भविष्यात विकू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांनी मे. … Read more

error: Content is protected !!