Jayakwadi Dam : पाणी प्रश्न पेटला, मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून रास्ता रोको आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) तातडीने पाणी सोडण्यात यावे. या मागणीसाठी आज (20 नोव्हेंबर) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर (सिंचन भवन) मराठवाड्यातील (Jayakwadi Dam) सर्वपक्षीय नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, अर्जुन खोतकर, माजी आमदार कल्याण काळे यांच्यासह अन्य आजी-माजी आमदार … Read more

डाळींबाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे? जाणुन घ्या खास Tips

हॅलो कृषी ऑनलाईन : डाळींबाला उथळ पाणी देऊ नये, त्याला खोलवर ओलावा गरजेचा असतो परंतू ९५% वाफसा व ५% वेळ ओलावा असावा म्हनजेच कमीत कमी वेळेत जास्त पर्क्युलेशन करन्याची व्यवस्था असावी डाळींब पिकात ६ किंवा ८ लिटर / ताशी चे ड्रीपर वापरावे. इनलाईन ड्रीपर ऐवजी ओनलाईन ड्रीपर जास्त उपयुक्त ठरतात. डाळींब पिकाला हलक्या जमिनित २.५ … Read more

शेतकरी मित्रांनो तुम्हीच करा ‘ही’ सोपी टेस्ट, अन् तपासा तुमच्या शेतजमिनीतील पाण्याचे संतुलन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रहो, पाण्याशिवाय पिके जगू शकत नाहीत हे खरे आहे. पण पिकांना पाणी देण्याची वेळ आणि प्रमाण योग्य असावे लागते. पाणी जे पिकाचे जिवन आहे ते दुषीत असल्यामुळे पिकासाठी घातक बनले आहे. ३०-४० वर्षांपुर्वी पावसाच्या पाण्यामुळे पिके ताजीतवानी व्हायची परंतू आज त्यातील दुषीत रासायनिक रेसीड्यूंमुळे पिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजच्या … Read more

जायकवाडीचे अठरा दरवाजे पुन्हा उघडले; गोदावरी पात्रात २८,२९६ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी | स्थानिक क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसाने शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे रविवारी दुपारी पुन्हा उघडण्यात आले. वरील पाण्याची आवक लक्षात घेता, गोदावरी पात्रात २८,२९६ क्युसेक क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणातून होणारा विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल, अशी माहिती जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. … Read more

परभणी जिल्हात गोदावरी पूर परिस्थितीचा धोका टळला; जायकवाडीतून पाणी विसर्ग निम्यावर

Godavari Flood

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे जायकवाडी धरणातून २७ दरवाजे उघडत करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी किनारी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु या पुरपरिस्थीत दिलासादायक वृत्त असुन सध्या २ लाख क्युसेक्स पेक्षा अधिक वेगाने वाहणारे हे पाणी आता कमी कमी होत जाणार … Read more

ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्या वापरून त्याने राबविला ठिबक सिंचनाचा प्रकल्प

Drip Irrigation

हॅलो कृषी ऑनलाईन । मध्यप्रदेश मधील रमेश बरिया नामक एका शेतकऱ्यांनी ग्लुकोजच्या टाकाऊ बाटल्यांपासून ठिबक सिंचनाचा प्रकल्प राबविला  ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत झाली आहे. त्यांच्या या युक्तीचे कौतुक करत मध्यप्रदेशचे कृषी मंत्री आणि जिल्हा प्रशासन यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. रमेश बरिया जिथे राहतात त्या झाबुआ या आदिवासी जिल्ह्यात पाण्याच्या अनेक समस्या आहेत. … Read more

error: Content is protected !!