PM Pranam Yojana: रासायनिक खतांच्या कमी वापरासाठी केंद्र सरकारची ‘पीएम प्रणाम योजना’

हॅलो कृषी ऑनलाईन: रासायनिक खतांचे वाढते अनुदान कमी करता यावे (PM Pranam Yojana) यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान प्रणाम योजना सुरू केली आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या अडचणीतही काळानुरूप वाढ होत आहे. पण त्याची मागणी कमी करता यावी या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे पूर्ण … Read more

error: Content is protected !!