Success Story : एकरात 250 क्विंटल टरबूज उत्पादन; बीडच्या शेतकऱ्याची अडीच लाखांची कमाई!

Success Story Of Watermelon Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची संख्या (Success Story) दिवसेंदिवस वाढत आहे. कधी दुष्काळ, कधी अवर्षण तर कधी पावसाचा खंड यामुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी मागे काहीही शिल्लक राहत नाही. मात्र, अशा परिस्थितीतही सध्या काही शेतकरी शेतीमध्ये आधुनिक साधनांच्या मदतीने शेतीमध्ये क्रांती घडवून आणत आहे. यासोबत आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून, … Read more

error: Content is protected !!