Land Record : सातबारा उताऱ्याबाबत सरकारचा मोठा निर्णय! देशात पहिल्यांदाच ७/१२ मध्ये बदल, नेमका काय परिणाम होणार?

Land Record

Land Record : सातबारा उतारा (Satbara Utara) हि प्रत्येकाच्याच अगदी रोजच्या कामकाजातील गोष्ट असते. शेतकऱ्यांना वरचेवर सातबारा उतारा काढावा लागत असतो. कोणतेही सरकारचे अनुदान असो वा कुठे अर्ज करायचा असो तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा (Digital Satbara) काढणे हे नेहमीचेच काम असते. आता या सातबारा उताऱ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये प्रथमच … Read more

पावसाळ्यातील ‘या’ 5 रानभाज्याचे सेवन कराल तर आयुष्यात दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही

ranbhajya

हॅलो कृषी ऑनलाईन । पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र निसर्गाने हिरवागार गालिचा पांघरल्या सारखे दृश्य बघायला मिळते. पावसाळ्यातील सगळ्यात मोठे आणि आरोग्यपूर्ण निसर्ग दान म्हणजे रानावनातच मिळणाऱ्या रानभाज्या. ऋतुमानातील बदलामुळे रोगराई पसरते. मात्र निसर्ग यावरील औषध देखील आपल्याला देत असतो. या पावसाळ्यात निरनिरळ्या पालेभाज्या तसेच रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने पावसाळ्यात या रानभाज्यांचा आहारात समावेश … Read more

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्याने मागितली कुटुंबासह आत्महत्या करण्याची परवानगी

Satara news-2

सातारा (Satara news) : दुधनवाडी (ता. कोरेगाव) येथील धन्यकुमार जाधव या शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्महत्या करण्याची परवानगी द्या, असे मागणी करणारे पत्र सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कक्षात दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार बनवडी सोसायटी सचिव, काही सावकार सतत वसुलीचा तगादा लावत असून आम्हाला कोणत्याही सरकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शासनाने आमच्या … Read more

Business Ideas : गावातच ‘हे’ व्यवसाय करून तुम्ही महिन्याला कमवू शकता लाखो रुपये, शहरातल्या बेरोजगारांनाही ठेवाल हाताखाली कामाला, पहा कसे सुरु करायचे?

Best Small Business Ideas for Rural Areas

Business Ideas for Rural Areas : सध्या व्यवसाय क्षेत्रात अनेक नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी व्यवसाय म्हटलं कि खूप जास्त पैसे लागायचे. मात्र आता तुम्ही अगदी कमी पैशांमध्येही मोठा व्यवसाय उभा करण्याचे स्वप्न पाहू शकता. यासाठी तुम्हाला तुमचं डोकं अन मेहनत यांची गुंतवणूक करावी लागेल. इंटरनेटमुळे आता अनेक कामं तुम्ही जगातील कोणत्याही कोपऱ्यात बसून … Read more

Panjabrao Dakh : ऑगस्ट महिन्यात कसा असणार पाऊस? पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला जाणून घ्या, लागवड, जातींची निवड अन खत कीड नियंत्रण कसं करायचं?

Panjabrao Dakh Havaman Andaj-2

Panjabrao Dakh Havaman Andaj : उद्यापासून राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात १५ ऑगस्ट नंतर वातावरण बदलणार आहे. १८ व १९ ऑगस्ट नंतर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.  पंजाबराव डख यांचा सोयाबीन सल्ला (Soyabean Market) लागवडीचे अंतर सोयाबीन लागवड करताना सुरुवातील … Read more

Weather Update Today : ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा जोर; हवामान विभागाने जारी केला महत्वाचा अंदाज…

Weather Update Today

Weather Update Today : मागच्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये 94 ते 160 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कमी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जुलै महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट च्या सुरुवातीस … Read more

Soyabean : आत्तापासूनच करा सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

कृषी सल्ला : गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच बऱ्याच भागात … Read more

राज्यात सोयाबीन व कापुस पिकाची सर्वाधिक पेरणी, कृषी विभागाची माहिती

Agriculture News : राज्यात आतापर्यंत सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला असून राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर (सरासरीच्या ८५ टक्के) पेरणी झाली आहे. तसेच १७८ तालुक्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यांत ७५ ते १०० टक्के, ५८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. … Read more

मोठी बातमी! वन्यप्राणी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबीयांना 25 लाख मिळणार, सरकारची घोषणा

Agriculture News

मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला सध्या २० लाख रुपयांची मदत दिली जाते. त्यात वाढ करून ती २५ लाख रुपये केली जाणार आहे. याबाबतची फाइल तयार असून लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत जाहीर केले. महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळवण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील … Read more

Weather Update Today : पुढील 5 दिवस पावसाचा जोर वाढणार, आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार?

Weather Update Today

Weather Update Today : राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून मागील १० दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरु आहे. आता पुढील २४ तासात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. नुकत्याच IMD ने जारी केलेल्या सॅटेलाईट फोटोनुसार सद्य परिस्थितीचा अंदाज घेता येत आहे. तुमच्या … Read more

error: Content is protected !!