Farmers Literature Conference : शेतकऱ्यांनो… मागत बसण्यापेक्षा, कोणते सरकार आणायचे ते ठरवा – पाटेकर

Farmers Literature Conference In Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाकडे (Farmers Literature Conference) सध्या दुर्लक्ष होतंय. सरकार देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाहीये. दिवसेंदिवस अनेक गोष्टींची भाववाढ होत असताना, शेतमालाचे दर मात्र वाढत नाहीये. ज्यामुळे शेतकरी आणखीनच दुःखात लोटला जात आहे. परिणामी, आता दुःखाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे काही गोष्टींची मागणी करत बसण्यापेक्षा, कोणते सरकार … Read more

Farmers Literature Conference : नाशिकमध्ये होणार 11 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन!

Farmers Literature Conference

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या (Farmers Literature Conference) वाढतच आहेत. त्यास शेतमालाला न मिळणारा योग्य दर याशिवाय दुष्काळ, अतिवृष्टी, यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे सततची नापिकी, तर कधी पिकांवर होणारे रोंगाचे प्रादुर्भाव अशा अनेक समस्या कारणीभूत आहेत. याबाबत सरकारची देखील “रोज मरे, त्याला रडे” अशी मानसिकता झाली आहे. मात्र, मराठी साहित्यातून लेखणीद्वारे शेतीची दुर्दशा … Read more

error: Content is protected !!