Farmers Literature Conference : शेतकऱ्यांनो… मागत बसण्यापेक्षा, कोणते सरकार आणायचे ते ठरवा – पाटेकर
हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखाकडे (Farmers Literature Conference) सध्या दुर्लक्ष होतंय. सरकार देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाहीये. दिवसेंदिवस अनेक गोष्टींची भाववाढ होत असताना, शेतमालाचे दर मात्र वाढत नाहीये. ज्यामुळे शेतकरी आणखीनच दुःखात लोटला जात आहे. परिणामी, आता दुःखाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे काही गोष्टींची मागणी करत बसण्यापेक्षा, कोणते सरकार … Read more