मनरेगा अंतर्गत मिळणार पशुपालनासाठी निवारा; शेतकऱ्यांना होणार आर्थिक फायदा
हॅलो कृषी ऑनलाईन : ग्रामीण भागात कृषी व्यवसायाला अधिक चालना मिळत आहे. यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत असून नवनवीन योजनांचा लाभ देत आहेत. याचा फायदा आता शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. शेती व्यवसायात काही जोडधंदे देखील आहेत. जसे की, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन या व्यवसायांचा समावेश होतो. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न भेटते. आता मनरेगा … Read more