Farmers Protest : केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ; शेतकरी आंदोलनावरून खडबडून जाग!
हॅलो कृषी ऑनलाईन : चार वर्षांपूर्वी केंद्र सरकारने भारतात तीन कृषी कायदे (Farmers Protest) आणले होते. त्याविरोधात 2021 या संपूर्ण वर्षभरात शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले होते. मात्र त्यावेळी कृषी कायदे मागे घेताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कृषीमालाला हमीभाव देणारा कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतकऱ्यांच्या अन्य मागण्याही मान्य केल्या जातील. असे सांगितले होते. मात्र … Read more