उस्मानाबादेत उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू ; पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कायम
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात तापमानाचा पारा अधिक वेगाने वाढताना दिसतो आहे. मार्च महिन्यामध्येच मराठवाडा विदर्भात तापमानाने ४० अंश सेल्सिअसच्या वर मजल मारली आहे. राज्यातल्या इतर भागातही तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. उस्मानाबादेत एका शेतकऱ्याचा उष्माघाताने बळी घेतला आहे. उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यूउस्मानाबाद जिल्ह्यातील लिंबराज सुकाळे (वय वर्ष ५०) नामक … Read more