Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; वाघ बंधू दरवर्षी मिळवतायेत बक्कळ नफा!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच भागांमध्ये सध्या भाजीपाला शेतीला (Success Story) मोठे महत्व प्राप्त झाले आहे. भाजीपाल्याला बाराही महिने मागणी असल्याने, त्यास मिळणारा भावही चांगला असतो. परिणामी सध्याच्या घडीला राज्यातील शेतकरी भाजीपाला पिकांमधुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन शेतकरी बंधूंनी देखील कारले … Read more