पीक विमा वितरणासाठी सरकार आणणार कॅपिंग सिस्टीम; शेतकऱ्याला मिळणार जास्त फायदा
हॅलो कृषी | विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची चालवलेली अमर्याद पिळवणूक लक्षात घेऊन, राज्य सरकारने विमा कंपन्यांना चाप लावण्याचे धोरण आखले आहे. यामुळे, विमा कंपन्यांनी चालवलेल्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला आळा बसून शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे भाष्य केले. राज्य सरकार सध्या पिक विमा वितरणासाठी नफा आणि … Read more