Rain Update : पावसाची अचूक माहिती मिळणार; गावागावामध्ये सरकार बसवणार ‘ही’ यंत्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र (Rain Update) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहाही विभागांमध्ये शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी यांचा अचूक अंदाज मिळावा. या उद्देशाने राज्य सरकारकडून ही पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान (Rain Update) विधानसभेत … Read more

Eknath Shinde : शेतकऱ्यांना दीड वर्षांत 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत – मुख्यमंत्री

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना (Eknath Shinde) दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस या संकटांचा सामना करावा लागतो आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून, सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 44 हजार 278 कोटी रुपयांची विक्रमी मदत करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत दिली … Read more

Agri Online App : ऑनलाईन शेतमाल विकण्यासाठी, सरकारने केली ‘या’ ॲपची निर्मिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना आपला प्रक्रिया केलेला माल (Agri online App) आता ऑनलाईन विक्री करता येणार आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून तशी सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महामंडळाने ‘महाॲग्रो‘ नावाचे ऑनलाईन मार्केटिंग ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी आपल्या डाळी, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची (Agri Online … Read more

Farmers Suicide : राज्य सरकारकडून कबुली; होय… शेतकरी आत्महत्या वाढल्यात!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्पादन खर्चात झालेली वाढ त्या तुलनेत न मिळणारे उत्पन्न (Farmers Suicide) आणि दुष्काळ, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये (Farmers Suicide) सातत्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याची कबुली दिली आहे. राज्य सरकारने नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या … Read more

Land Survey : जमीन मोजणी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना सर्वात मोठी समस्या (Land Survey) असते ती म्हणजे कागदावर (सातबारा) जमीन जास्त असते. मात्र शेती कसत असताना क्षेत्र कमी असल्याचे वारंवार जाणवते. पिकांची लागवड करताना वर्षानुवर्षे ही बाब लक्षात येते. पण माहिती अभावी शेतकरी आहे त्या जमिनीत (Land Survey) आपले पीक घेत असतात. मात्र आता तुमच्याही मनात शंका असेल की … Read more

Onion Ethanol Ban : प्रसंगी दिल्लीला जाऊ….; कांदा, इथेनॉल प्रश्नी अजित पवारांची भूमिका!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट (Onion Ethanol Ban) करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र असे असतानाच आता सरकारकडून कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल निर्मितीवर बंदी (Onion Ethanol Ban) घालण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयाविरोधात आज विरोधकांनी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर … Read more

Poultry Business : कुक्कुटपालन व्यवसायाला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नशील- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Poultry Business

हॅलो कृषी ऑनलाईन । खासगीरीत्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे गठन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाला (Poultry Business) गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती भाजप नेते आणि राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री … Read more

Kharip Pik Vima : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; 613 कोटींची पिक विमा भरपाई मिळणार

Kharip Pik Vima

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत (Kharip Pik Vima) कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी विम्याच्या नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रीम रक्कम देण्यात यावी. अशी सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई येत्या चार दिवसात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. … Read more

Sarkari Yojana : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर, या शेतकऱ्यांना होणार फायदा

Sarkari Yojana

हॅलो कृषी ऑनलाईन (Sarkari Yojana) : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्या योजनांचे निधी कधी येतात, तर कधी फसतात. परंतु आता या योजनेचा १६३ कोटी एवढा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील अनुसूचित जाती – जमाती तसेच नवबौद्ध शेतकर्‍यांना यामुळे फायदा होणार आहे. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होनार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान … Read more

अतिवृष्टीबाधित किंवा आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन करणार ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Eknath shinde

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सकाळी पार पडली या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे अतिवृष्टी बाधित किंवा आपत्ती प्रवण गावांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. मागच्या दोन तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे शेती आणि … Read more

error: Content is protected !!