Rain Update : पावसाची अचूक माहिती मिळणार; गावागावामध्ये सरकार बसवणार ‘ही’ यंत्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र (Rain Update) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहाही विभागांमध्ये शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी यांचा अचूक अंदाज मिळावा. या उद्देशाने राज्य सरकारकडून ही पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान (Rain Update) विधानसभेत … Read more

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका; तामिळनाडूमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच!

हॅलो कृषी ऑनलाईन : पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढणार (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. राज्यात पुढील सहा दिवस हवामान कोरडे राहणार असून, उत्तरेकडील राज्यांमधील वाढलेल्या थंडीचा परिणाम या कालावधीत राज्यात पाहायला मिळू शकतो. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी महाबळेश्वरपेक्षा विदर्भातील … Read more

Ujani Dam Water Level : उजनी धरणात दिवाळीपूर्वी किती पाणीसाठा? पाणी सोडण्याबाबत झाला महत्वाचा निर्णय

Ujani Dam Water Level

Ujani Dam Water Level : सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अंतर्गत उजनी प्रकल्पात दिनांक 2 नोव्हेंबर 2023 अखेर 29.33 उपयुक्त पाणीसाठा तर 63.66 मृत पाणीसाठा असा एकूण 92.99 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या उपलब्ध पाणी साठ्यातून रब्बीचे व पिण्याच्या पाण्याचे दोन आवर्तन माहे फेब्रुवारी 2024 अखेरपर्यंत पुरेसा राहील या पद्धतीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती … Read more

Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस काही पिकांना फटका तर काही पिकांना फायदेशीर

rain

Rain Update : राज्यात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड या भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर तमिळनाडूमध्ये असलेली वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टी जवळ आहे त्यामुळे राज्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान? अवकाळी पावसामुळे … Read more

Havaman Andaj : मान्सूनची दुसरी लाट 19 ऑक्टोबरला येणार? अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता

Havaman Andaj

Havaman Andaj : नैऋत्य मान्सून देशातून जवळपास निघून गेला आहे. दुसरीकडे, ईशान्य मान्सूनच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वकाही सामान्य राहिल्यास, ईशान्य मान्सून 19 ऑक्टोबर रोजी देशात दाखल होईल. या मान्सूनमुळे दक्षिण-पूर्वेकडील द्वीपकल्पीय भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने म्हटले आहे की ईशान्य मान्सूनमुळे डिसेंबरपर्यंत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस … Read more

Havaman Andaj : महाराष्ट्रा पुढील 48 तासात अतिमुसळधार पाऊसाचा इशारा; पहा तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान?

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यात आज दिवसभरासह पुढील ४८ तासांत अतिमुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. आता परतीचा पाऊस तरी व्यवस्थित होतो कि नाही अशी भीती अनेकांना लागून राहिली होती. मात्र परतीचा पाऊस सुरु झाला असून महाराष्ट्रातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस? हवामान … Read more

देशात दुष्काळाचे सावट? 718 पैकी 500 हून अधिक जिल्हे दुष्काळी स्थितीत

India drought 2023

India drought 2023 : भारतीय हवामान विभाग (IMD) देशातील 718 जिल्ह्यांवर लक्ष ठेवते. त्यापैकी 500 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र दुष्काळाची नोंद झाली आहे. यामुळे शेतीवर परिणाम होऊ शकतो का? किंवा इतर काय समस्या निर्माण होऊ शकतात? याबाबत आपण जाणून घेऊया. भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव माधवन राजीवन यांच्या … Read more

Weather Update : पुढील 4 दिवसांत कसा असणार पाऊस? हवामान विभागाने काय सांगितलेय?

Weather Update-2

Weather Update : बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते ओडिशा आणि उत्तर आंध्र किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे पुढील ४,५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर … Read more

राज्यातील शेतकरी संकटात, शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे

rain update

Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा का होईना केलेली पेरणी आता वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यात पाऊस उशिरा दाखल झाल्याने शेतकर्‍यांनी उशिरा पेरणी केली होती. मात्र गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाचा खंड पडल्यामुळे पिके जळू लागले आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच हवामान … Read more

Rain Update : आज कुठे कोसळणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या एका क्लिकवर

Rain Update

Rain Update : सध्या राज्यात पावसाने चांगलीच दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे खरीप पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. लवकरात लवकर पाऊस आला नाही तर पिके नष्ट … Read more

error: Content is protected !!