Rain Forecast : यंदा समाधानकारक पाऊस; ‘नोआ’, सिध्दनाथाच्या भाकिताने शेतकऱ्यांना दिलासा!

Rain Forecast Relief To Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी पाऊसमान कसे (Rain Forecast) राहणार? हा सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप जिव्हाळयाचा प्रश्न असतो. मात्र आता यावर्षीच्या पावसाबाबत दोन महत्वाच्या अपडेट समोर आल्या असून, सध्या पावसावर एल निनोचा सुरु असलेला प्रभाव हा येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार आहे. असे अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’ने म्हटले आहे. तर सोलापुरात सध्या सिध्दनाथाची यात्रा सुरु असून, … Read more

Rain Update : पावसाची अचूक माहिती मिळणार; गावागावामध्ये सरकार बसवणार ‘ही’ यंत्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र (Rain Update) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहाही विभागांमध्ये शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी यांचा अचूक अंदाज मिळावा. या उद्देशाने राज्य सरकारकडून ही पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान (Rain Update) विधानसभेत … Read more

Weather Update : यावर्षी कडाक्याच्या थंडीची शक्यता कमीच – आयएमडी!

हॅलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांना थंडीची मोठ्या प्रमाणात आवशक्यता असते. थंडीच्या वातावरणात (Weather Update) रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, रब्बी कांदा ही पिके थंडीमुळे चांगली बहरतात. तर केळी, द्राक्ष यांसारख्या फळपिकांना (Weather Update) मात्र कडाक्याची थंडी मानवत नाही. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) नुकताच डिसेंबर-फेब्रुवारी कालावधी दरम्यानचा आपला अंदाज जाहीर केला आहे. यंदा … Read more

संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा अहकार, काही भागात गारपीटीने थैमान; पत्रे उडून 17 जखमी

Sambhajinagar News

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून आर्थिक स्थितीही बिकट झालेली पहायला मिळते. अशातच संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील जरंडी आणि आमखेडा गावात अवकाळी पावसाने झोडपलं आहे. दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास गहू, मका, ज्वारी, केळी तसेच इतर झाडं भुईसपाट झाली आहेत. सोयगाव, आमखेडा आणि … Read more

औरंगाबादेत पाऊस, कच्च्या घरांचं, शेती-फळ पिकांचं नुकसान

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : ‘यास’ चक्रीवादळाचा थेट परिणाम महाराष्ट्रावर झाला नसला तरीही त्याचा प्रभाव मात्र राज्यातील काही भागात पाऊस पडतो आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील कच्चा घरांचं शेती पिकांचे तसेच फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. … Read more

error: Content is protected !!