Success Story : नोकरीपेक्षा शेतीच भारी; शिमला मिरची लागवडीतून साधली आर्थिक उन्नती!

Success Story Of Capsicum Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी वर्ग शेतीला कंटाळला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या मुलांना उच्च शिक्षण (Success Story) घेऊन नोकरी करण्यासाठी परावृत्त करत आहेत. मात्र काळाच्या ओघात शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे याच उच्चशिक्षित शेतकरी पुत्रांनी आपल्या शिक्षणाचा वापर आधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह पीक पद्धतीत बदल करत शेतीत केल्यास … Read more

Success Story : मानलं गड्या… ऑनलाईन हुरडा विक्री; मराठवाड्यातील तरुणाचा भन्नाट व्यवसाय!

Success Story Of Amit Markad)

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या शिक्षणाचा वापर सामाजिक, व्यावसायिक जीवनामध्ये कौशल्याने (Success Story) करणे ही कला फार कमी जणांना अवगत असते. त्यामुळे समाजात वावरताना किंवा एखादा व्यवसायात पदार्पण करत असताना, आपल्या शिक्षणाचा वापर करता येणे महत्त्वाचे असते. याच तत्वाला अनुसरून मराठवाड्यातील चार तरूणांनी शेतीचा आसरा घेत, पुण्यात हुरडा विक्रीचा एक भन्नाट व्यवसाय (Success Story) सुरू … Read more

Success Story : एकराची फवारणी 40 मिनिटात; अभियंता युवकाने बनवलीये पाच फवारणी यंत्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये सध्या नवनवीन प्रकारच्या फवारणी यंत्रांचा (Success Story) वापर केला जात आहे. नवीन तंत्रज्ञान मदतीने शिक्षित तरुणही शेतकऱ्यांसाठी हळूहळू विविध प्रकारचे फवारणी यंत्रांचे मॉडेल विकसित करत आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव येथील योगेश गावंडे यांनीही शेती उपयोगी अशी फवारणी यंत्रे बनवली आहेत. ज्यांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात अधिक फवारणी … Read more

औरंगाबादमधील शेतकरी मोठ्या संकटात! वन्यप्राणी करतायेत मोठ्या प्रमाणात पिकांची ‘लूट’

farmer

Aurangabad News : शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी (Farmer) नेहमीच चिंतेत असतात. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी (Farmer) संकटात असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी संकटात आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक भागात उगवून आलेल्या कोवळ्या पिकाची हरीण, रोही,रानडुक्कर, नीलगाय, मोर हे वन्यप्राणी नासधूस … Read more

संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाचा अहकार, काही भागात गारपीटीने थैमान; पत्रे उडून 17 जखमी

Sambhajinagar News

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा २०२३ या वर्षात अवकाळी पाऊस थैमान घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून आर्थिक स्थितीही बिकट झालेली पहायला मिळते. अशातच संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील जरंडी आणि आमखेडा गावात अवकाळी पावसाने झोडपलं आहे. दुपारी ३ वाजल्याच्या सुमारास गहू, मका, ज्वारी, केळी तसेच इतर झाडं भुईसपाट झाली आहेत. सोयगाव, आमखेडा आणि … Read more

Agriculture News : मराठवाड्यात 99% शेतीचे पंचनामे पूर्ण, नुकसान भरपाईचं काय?

Agriculture News

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या मार्च महिन्यातील पंधरावड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातलं होतं. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून बळीराजा हवालदील झाल्याने शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती पहायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करण्यासाठी सरकारकडे मागणी केली, परंतु सरकारी नोकरदारांनी संप ( Government Employee On Strike) पुकारल्याने शेतीचे पंचनामे करण्यासाठी उशीर झाला. परंतु … Read more

घसरलेल्या दराने टोमॅटो उत्पादक मेटाकुटीला; 40 पैसे किलो भाव मिळाल्याने स्त्यावर फेकला माल

Tomato

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजरसमित्यांमध्ये टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. काही बाजरसमित्यांमध्ये तर टोमॅटोला किमान भाव प्रति क्विंटल केवळ २०० रुपये मिळतो आहे. तर कमाल दर देखील हजार रुपयांच्या आतच आहेत. टोमॅटोची ही तऱ्हा असताना औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो बाजारात विकण्याऐवजी अक्षरश: रस्त्यावर फेकून दिले आहेत. या तरुणाचा … Read more

दुष्काळी भागात शेतकऱ्याने मेहनतीने फुलवली सीताफळाची बाग, मिळाला लाखोंचा नफा

custard apple cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : औरंगाबादच्या पैठण तालुक्‍यातील काही भागात गेल्या अनेक दिवसांपासून कधी ओला दुष्काळ तर कधी दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत सतत अपयशाला सामोरे जावे लागत आहे. मात्र जिल्ह्य़ातील रहिवासी संजय कणसे यांनी जिद्द, योग्य नियोजन आणि मेहनतीने अर्धा एकरात सीताफळाची लागवड करून लाखोंचा नफा कमावला आहे. त्याचवेळी त्यांच्या बागेतून सुमारे 11 … Read more

चोरट्यांचा कापसावर डल्ला ! एक लाखांचा कापूस चोरीला, शेतकरी चिंतेत …

cotton thept

हॅलो कृषी ऑनलाईन : सोने, चांदी, वाहने या महागड्या वस्तूंची चोरी होणे हे काही नवे नाही मात्र आता चोरट्यांचा डोळा शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या शेतमालावर सुद्धा जाऊ लागलाय. शेतमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. औरंगाबाद येथे अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत शेतकऱ्याच्या तब्बल १७ क्विंटल कापसावर चोरटयांनी डल्ला मारलाय. त्यामुळे शेतकऱ्याचे १ … Read more

कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्याकडून पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : कर्जमाफीची घोषणा होऊनही पात्र असताना कर्जमाफी अद्याप मिळाली नसल्याच्या कारणामुळे औरंगाबाद येथे शेतकऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. हा प्रकार औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात घडला. अनेकदा अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकरी थेट पाण्याच्या टाकीवर चढला. यामुळे मात्र प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार या … Read more

error: Content is protected !!