Orange Growers Farmer : संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का? संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक

Orange Growers Farmer

Orange Growers Farmer : आपल्याकडे अनेक जण फळबाग लागवड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. फळबाग लागवडीतून चांगला नफा मिळतो म्हणून अनेकजण याची लागवड करत आहेत. मात्र सध्या चित्र वेगळ दिसत आहे. फळबाग लागवडी मधून देखील शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान विदर्भामध्ये सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, … Read more

Agriculture News : पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट! मिरचीचे पीक जगवण्यासाठी शेतकरी पाजतोय बाटलीने पाणी

Agriculture News

Agriculture News : सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे काही शेतकरी तर पिकांना तांब्याने काही, बॉटलने तर काही शेतकरी टॅंकरने पाणी देऊ लागले आहेत. फळबाग जगवण्यासाठी शेतकरी टॅंकरने विकत पाणी घेऊन फळबाग जगवत आहेत. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात पाऊस नसल्याने त्या ठिकाणचे शेतकरी … Read more

Ajit Pawar : महाराष्ट्रात पाण्याची स्थिती अतिशय गंभीर, सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Ajit Pawar

Ajit Pawar : सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाने पाठ फिरवली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात पाण्याबाबत गंभीर परिस्थिती असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. परभणीतील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी यासंदर्भात वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर सध्या पाण्याची … Read more

Agriculture News : बिग ब्रेकिंग! ‘या’ शेतकऱ्यांच्या नावावर होणार शासनाने दिलेल्या जमिनी; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Agriculture News

Agriculture News : मागील काही वर्षांपासून जमिनीच्या किमतीत खूप वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनींचे मोठ्या प्रमाणात तुकडे करून त्यांची विक्री केली जाते. सध्या जमिनींची खरेदी आणि विक्री करताना फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, सरकारने महाराष्ट्र जमीन (धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम-१९६१ अन्वये राज्यातील मोठे धारणक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या होत्या. या नियमानुसार सरकारने अतिरिक्त ठरणारी … Read more

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कडुलिंबाच्या तेलापासून बनवा घरगुती सेंद्रिय कीटकनाशक, पिकात टाकल्यास होतील ‘हे’ फायदे

Agriculture News

Agriculture news : कडुलिंब हे भारतीय वंशाचे झाड आहे, जे भारतात मुबलक प्रमाणात आढळते. कडुनिंब हे आयुर्वेदात अतिशय उपयुक्त वृक्ष मानले जाते. कडुलिंब चवीला कडू आहे, पण त्याचे फायदे खूप आहेत आणि खूप प्रभावी आहेत. कडुनिंबाच्या तेलामध्ये सर्व पिकांमधील कीटकांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. कडुलिंबाच्या निंबोळीपासून शेतकरी निंबोळी तेलाचे घरगुती उत्पादन सहज करू शकतात. ज्याचा … Read more

Planting Peas : वाटाणा लागवडीचा विचार करताय तर ‘या’ टॉप 5 वाणांची लागवड करा, मिळेल भरघोस उत्पन्न

Planting Peas

Planting peas : वाटाणा शेती ही सर्वात फायदेशीर आणि बहुउपयोगी शेती आहे. कारण वाटाणा फक्त कोरडे धान्य आणि इतर जीवनावश्यक उपभोग्य उत्पादनांमध्ये वापरला जात नाही, तर वाटण्याचा वापर हिरवी भाजी म्हणूनही केला जातो. असंख्य आयुर्वेदिक गुणधर्मांसोबतच ते आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळेच अनेक शेतकरी वाटाणा लागवडीला प्राधान्य देतात. आणि यामधून चांगली … Read more

Agriculture News : व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे तातडीने दिले नाहीत तर होणार मोठी कारवाई!

Agriculture News

Agriculture News : शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे आपल्या शेतातल्या शेतमालाची निगा राखत असतात. त्याला मोठे करून अगदी कष्टाने पिकवलेला शेतमाल शेतकरी बाजारामध्ये विक्रीसाठी नेत असतात. बाजारामध्ये शेतकऱ्यांनी विक्रीला शेतमालनेला तर शेतकऱ्यांसोबत व्यापारी अयोग्य वर्तवणूक करतात. त्याचबरोबर जर शेतमाल खरेदी केला तर शेतकऱ्यांचे पैसे देखील वेळेवर देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. (Agriculture … Read more

Beekeeping Attack : धक्कादायक बातमी! शेतमजुरांवर मधमाशांनी केला हल्ला; 5 जणांचा मृत्यू

Beekeeping Attack

Beekeeping Attack : शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये जंगली जनावर असेल किंवा अन्य काही आपत्ती असेल या सर्व संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावाच लागतो. दरम्यान सध्या देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील कुराडी गावातील शेतमजुरांवर मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली … Read more

Alcohol spray : पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी करतायेत दारूची फवारणी; याचा फायदा होतोय का? जाणून घ्या कृषी तज्ञांचे मत

Spray alcohol on crops

Alcohol spray : अलीकडे काही शेतकरी पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी दारू फवारणी करत आहेत. माहितीनुसार, नर्मदापुरम जिल्ह्यातील चंदौन, संखेडा आणि जामनी गावातील शेतकऱ्यांनी मूग पिकावर दारू फवारली आहे. देशी दारूची फवारणी केल्यास पिकांचे उत्पादन वाढेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकारच्या प्रयोगाचा पिकावर परिणाम होत नसल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा प्रयोग शेतकऱ्यांचे नशीब बदलण्याचे … Read more

Poultry Farming : ‘ही’ कोंबडी एका दिवसात 2-4 नाही तर तब्बल 31 अंडी घालते, माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Poultry Farming

Poultry Farming : अंड्यांचा व्यवसाय हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. कोंबडी आणि अंडी पाळून लोक पैसे कमवतात. आपल्याकडे बरेच लोक हा व्यवसाय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एक सामान्य कोंबडी 4,6 किंवा 10 अंडी देते. पण आज आपण अशा कोंबडीबद्दल माहिती पाहणार आहोत जी एका दिवसात 31 अंडे घालते. चलातर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती. … Read more

error: Content is protected !!