Success Story : दुष्काळातही गगन भरारी; शिमला मिरचीतून शेतकऱ्याची 65 लाखांची कमाई!
हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा पावसाचे प्रमाण असून, अनेक भागात दुष्काळी परिस्थितीचा (Success Story) सामना करावा लागत आहे. मात्र अशातही उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पन्न मिळवता येते. सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे प्रगतिशील शेतकरी जालिंदर सोळसकर यांनी हे दाखवून दिले आहे. जालिंदर यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्यात ठिबक व्यवस्था करून, 2 एकरात शिमला मिरचीचे उत्पादन घेतले. … Read more