Drought : ‘या’ राज्याला केंद्राकडून लवकरच दुष्काळ निधी मिळणार; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले!

Drought In Karnataka

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला महाराष्ट्रालाच नव्हे तर शेजारील कर्नाटक राज्याला देखील दुष्काळाचे (Drought) चटके सहन करावे लागत आहे. ज्यामुळे केंद्र सरकारकडे वारंवार दुष्काळ मदत निधी मागूनही मिळत नसल्याने, कर्नाटक सरकारने केंद्र सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात महिनाभरापूर्वी याचिका दाखल केली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला आर्थिक मदत करण्यास संमती देण्यात आल्याचे केंद्र सरकारची बाजू … Read more

Drought : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी; 5.75 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ!

Drought In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी तालुके आणि दुष्काळसदृश (Drought) महसूल मंडळांमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. यासाठी आतापर्यंत अनेक मुदतवाढीनंतरही ५ लाख ७५ हजार ५५९ विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी २८ कोटी रुपयांचा निधी गरजेचा (Drought) असणार आहे. असे सरकारी पातळीवरून सांगितले … Read more

Drought : दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ; शेतकऱ्याने तोडली 500 झाडे!

Drought Mosambi Jalna Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळाच्या (Drought) झळा तीव्र झालेल्या असून, अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच यंदा दुष्काळामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या फळबागा तोडण्याची वेळ आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने फळबागेला पाणी द्यायचे कसे? अशी चिंता असल्याने जालना जिल्ह्यातील निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी आपली … Read more

Fodder Shortage Disadvantage: चारा, पाणी टंचाईचे दुष्परिणाम; शेतकरी करत आहेत जनावरांची विक्री!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी आणि त्यांचे पशुधन (Fodder Shortage Disadvantage) यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहे. परंतु सध्या सगळीकडे वाढत जाणारी पाणी आणि चारा टंचाई (Water & Fodder Scarcity) यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुंसाठी चारा उपलब्ध करता येत नाही आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या जनावरांची विक्री करत आहेत (Fodder Shortage Disadvantage). छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापूर, … Read more

Vihir Bore Bandi: जालना जिल्ह्यातील 107 गावांमध्ये नवीन विहीर आणि बोअरवर बंदी; काय आहे कारण?

हॅलो कृषी ऑनलाईन: जालना जिल्हा प्रशासनाकडून विहीर आणि बोअरवर बंदी (Vihir Bore Bandi) घालण्यात आलेली आहे. मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळाचे (Drought) संकट गहिरे झाले आहे. यामुळे जालना जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळी उपाय योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार, पाणीटंचाई (Water Scarcity)असणाऱ्या 107 गावात विहीर आणि बोअर घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या गावातील पाण्याच्या … Read more

Ujani Dam Water Shortage: उजनी धरणाची पाण्याची पातळी पोहचली उणे 36 टक्क्यांवर!

हॅलो कृषी ऑनलाईन: उजनी धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक (Ujani Dam Water Shortage) आहे. धरणाची पातळी उणे 36 टक्क्यांवर पोहोचली असून, बाष्पीभवन, शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठा योजनांसाठी दर आठ दिवसांनी अंदाजे एक टीएमसी पाणी खर्च होत आहे. सामान्यतः जूनअखेर किंवा जुलैमध्येच पाऊस पडत असल्यामुळे, यंदा उजनी धरण तयार झाल्यापासून पहिल्यांदाच उणे 70 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता … Read more

Drought : दुष्काळ निधीसाठी कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयात; केंद्रविरोधात याचिका!

Drought Karnataka Govt Petition In SC

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राप्रमाणेच यंदा देशातील कर्नाटक आणि झारखंड या राज्यांमध्ये दुष्काळ (Drought) घोषित करण्यात आला आहे. कर्नाटकमधील 240 तालुक्यांपैकी 223 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 196 तालुक्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. कर्नाटक सरकारच्या माहितीनुसार, मागील 30 ते 40 वर्षांमध्ये यंदा दुष्काळाची सर्वात गंभीर परिस्थिती आहे. यावर्षी दुष्काळामुळे राज्यात 48 लाख हेक्टरवरील पिके … Read more

Farmer Mobile Tower : पीक विम्याची रक्कम मिळेना, शेतकरी थेट मोबाईल टॉवरवर चढला!

Farmer Mobile Tower Due To Pik Vima Amount

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातच नाही सध्या अनेक राज्यांमध्ये शेतकरी (Farmer Mobile Tower) एक ना अनेक प्रकारे अडचणीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता राजस्थान येथील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने, तेथील शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा नोंदणीत सरकारी अधिकारी आणि विमा कंपन्यांनी अफरातफर केल्याने, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीचा योग्य … Read more

Drought : दुष्काळाची दाहकता.. पाणी नसल्याने शेतकऱ्याने तोडली मोसंबी बाग!

Drought Farmer Cut Mosambi Plants

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यंदा सरकारकडून जवळपास 40 तालुक्यांसह 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ (Drought) जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाची दाहकता आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बप्पासाहेब भानुसे यांनी आपली मोसंबी बाग कुऱ्हाडीने तोडली आहे. पाणीच नसल्याने आता मोसंबीची झाडे जगवायची कशी असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी दुष्काळी … Read more

Fodder Shortage : दुष्काळाच्या झळा… राज्यात आतापर्यंत पाच जिल्ह्यात चारा वाहतुकीस बंदी!

Fodder Shortage In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात दुष्काळाच्या झळा (Fodder Shortage) तीव्र होताना दिसत आहे. ज्यामुळे सध्या अनेक भागांत पाणीटंचाई सोबतच जनावरांच्या चारा टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात चारा टंचाई असणे हे काही नवीन नाही. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर जिल्हा … Read more

error: Content is protected !!