Drought : दुष्काळामुळे मोसंबी बाग तोडण्याची वेळ; शेतकऱ्याने तोडली 500 झाडे!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या दुष्काळाच्या (Drought) झळा तीव्र झालेल्या असून, अनेक भागांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. त्यातच यंदा दुष्काळामुळे अनेक भागांमध्ये पाण्याची पातळी खालावल्याने अनेक शेतकऱ्यांना आपल्या पोटाच्या पोराप्रमाणे जपलेल्या फळबागा तोडण्याची वेळ आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने फळबागेला पाणी द्यायचे कसे? अशी चिंता असल्याने जालना जिल्ह्यातील निधोना येथील शेतकरी अंकुश खडके यांनी आपली … Read more