Drought : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी; 5.75 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळी तालुके आणि दुष्काळसदृश (Drought) महसूल मंडळांमधील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार परीक्षा शुल्क परत केले जाणार आहे. यासाठी आतापर्यंत अनेक मुदतवाढीनंतरही ५ लाख ७५ हजार ५५९ विद्यार्थ्यांची माहिती बोर्डाला प्राप्त झाली आहे. या विद्यार्थ्यांसाठी २८ कोटी रुपयांचा निधी गरजेचा (Drought) असणार आहे. असे सरकारी पातळीवरून सांगितले … Read more